कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल
मुंबई दि.११ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ६४ हजार १६० गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ३६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८० हजार ७६९ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च […]
Continue Reading